Monday, March 28, 2016

दानेन पाणिर्न तु कंकणेन स्नानेन शुद्धिर्न तु चंदनेन।
मानेन तृप्तिर्र भोजनेन ज्ञानेन मुक्तिर्न तु मण्डनेन।।
हाथो की शोभा दान से होती है,कंगन पहननेसे नही।
शरीर की शुद्धि स्नान से होती है,चंदन से नही।
मानसिक तृप्ति आदर सन्मानसे होती है,भोजन से नही।
ज्ञान से मुक्ति होती है,तिलक छापे लगाकर नही।


 संत देहातीत असतात; त्यांच्याजवळ गेल्याने देहाभिमान कमी होतो. प्रत्यक्ष गेले नाही तरी चालेल; भाव ठेवून कार्य जितके लवकर होते तितके देहाच्या सहवासाने होत नाही. तीर्थास तीर्थपण, देवांस देवपण आणि गुरूंस गुरूपण आपण आपल्या भावनेने देतो. तीर्थास जाऊन जर 'आपण याने निष्पाप होऊ' अशी भावना असली तरच मला तीर्थाचे स्नान होईल, नाहीतर मला ते नुसते पाणीच आहे ! थोडक्यात म्हणजे, सर्व काही भावनेत आहे. नाम हे भाव उत्पन्न करते. भावयुक्त अंतःकरणाने आपण नाम घ्यावे" श्री राम समर्थ

No comments: